महाराष्ट्रात विविध काळात जेव्हा जेव्हा सत्तानाट्य घडले तेव्हा तेव्हा ते केवळ एका माणसाच्या महत्त्वाकांक्षेपोटी घडले याला इतिहास साक्ष आहे. महत्त्वाकांक्षा कधीही वाईट नसते, पण...
संपादकीय
बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या समन्वय बैठकीची माहिती पत्रकारांना कळू नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जो खालच्या पातळीचा हीन प्रकार केला त्याचा ‘नवाकाळ’...
भाजपाने गोवा, कर्नाटक, काश्मीर अशा अनेक राज्यांत सत्तेवर येण्यासाठी साम, दाम, दंड, भेट याचा पुरेपूर वापर केला. मित्रपक्षाला वापरून लाथाडणे, विरोधकांच्या अंगावर ईडीला सोडणे,...
राजकारण्यांनीच उभा केलेला लोकशाहीचा तथाकथित उत्सव संपला आहे. मतदानातली टक्केवारी पाहिली तर हा मतदारांसाठी किंवा सामान्य जनतेचा उत्सव नाही हे स्पष्ट होते. कारण गेली...
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांच्या कामगिरीवर संतप्त असलेल्या नागरिकांची संख्या फार मोठी आहे. आधीचे सरकार आणि आताचे सरकार हे सर्व एकाच माळेतील मणी आहेत...
पुढचा महिना दीड महिना विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू होईल. परंतु त्याची रंगीत तालीम आताच सुरु झालेली दिसते. राजकारण हा सत्तेचा खेळ...
विकासाच्या गप्पा मारणार्या सत्ताधार्यांना टोल हा एक मोठा स्पीडब्रेकर आहे असे वाटतच नाही. आज संपूर्ण देशभर राष्ट्रीय महामार्गांचे काम प्रचंड वेगाने सुरू आहे. आजतागायत...
मंदीच्या वातावरणात घरबांधणी क्षेत्राला दिलासा देणारे काही महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने एकाचवेळी घेतले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांमध्ये थोडाफार फरक...
केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने लागू केलेले नवे वाहतूक नियम वादाच्या भोवर्यात सापडले आहे. किंबहुना संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले हे वाहतूक नियम देशभरात सुसाट वेगाने...
मंदी, बेरोजगारी, राज्याच्या अनेक भागातले अतिवृष्टीचे थैमान , मुंबईसारख्या महानगरात भिंती पडून इमारती कोसळून झालेला साठ सत्तर जणांचा मृत्यू, अशा एकापाठोपाठ घडलेल्या घटनांच्या वेदना...