अहमदनगर- छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या न्यायालयीन कोठडीत शुक्रवारी 9 मार्च रोजी 19 मार्च पर्यंत करण्यात होती. मात्र...
महाराष्ट्र
नारायणगाव- तमाशा’ कलेची पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती असलेल्या नारायणगाव येथे तमाशा मंडळाच्या राहुट्या उभारण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रभरातून यांत्रासाठी आप- आपल्या गावातील गावकारभारी तमाशाची...
शहापूर – अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला हजारो शेतकऱ्यांच्या जबरदस्त लॉंग मार्च गुरुवारी रात्री शहापूर तालुक्यात धडकला, तर (आज) शुक्रवारी दुपारचे जेवण...
पालघर – जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी परिसरात असलेल्या कंपन्यांना आज सकाळी ११.३० च्या सुमारास भीषण स्वरुपाची आग लागली. या आगीत सहा कंपन्या जळून खाक झाला...
मुंबई – महाराष्ट्राचा 2018-2019 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत...
नारायणगाव – विद्यार्थ्यांच्या जीवनाचा मूलभूत आधार ज्ञानार्जन असल्याने जीवनाला योग्य आकार देत असताना अधिकचे ज्ञान पुस्तकांमधून मिळत असते. ज्ञान ,कौशल्य,प्रवृत्ती,सवय या चार स्तंभावर व्यक्तिमत्व...
नाशिक – गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या हल्लाबोल मोर्चाचा समारोप उदया शनिवारी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थिती नाशकात होणार आहे. या निमित्ताने...
नाशिक – शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी, शेती मालाला चांगला भाव मिळावा तसेच नाशवंत फलोत्पदाचे नुकसान टळावे यासाठी सय्यदपिप्री येथील प्रस्ताविक कृषी टर्मिनलला कॅबिनेटच्या बैठकीत...
औरंगाबाद – नारेगाव येथे कचरा टाकण्यास औरंगाबाद खंडपीठाने मनाई केली आहे.कोर्टाच्या या निर्णयाने नारेगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 22 दिवसांपासून नारेगावातील ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे औरंगाबादेत अभूतपूर्व कचराकोंडी...
नागपुर – अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला आज पासून सुरुवात झाली असून ह्यासभेत संघाच्या महासचिव आणि सहकार्यवाह यांची निवड करण्यात येणार आहे. हि निवड मतदानामार्फत...