मुंबई – राज्यात आज ४७७ केंद्रांवर ३५ हजार ८१६ ( ७४ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज धुळे जिल्ह्यात सर्वात जास्त १४४...
महाराष्ट्र
मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ८४२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ३ हजार...
मुंबई – मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल...
मुंबई – कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारो शेतकरी आज मुंबईच्या आझाद मैदानात आले होते. राज्यपालांना निवेदन सादर करण्यासाठी मोर्चा...
मुंबई – किसान सभेने मुंबईत केलेलं आंदोलन म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन...
मुंबई – केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे मागे घ्यावेत याकरता मुंबईत आज शेतकऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन पुकारले. मात्र, या आंदोलनावर आता विरोधकांकडून टीका होत...
मुंबई – शेतकरी निवेदन घेऊन राज्यपालांकडे येणार हे माहित असूनही राज्यपाल गोवा दौऱ्यासाठी गेले. मात्र, यावरून आता राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यपाल भगत...
मुंबई – केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या वेशीवर गेल्या २ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातही मुंबईच्या...
मुंबई – केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत दोन महिन्यांपासून सुरु असलेले आंदोलन इतिहास घडवणारे आहे. या कायद्याविरोधात पंजाब हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर कडाक्याच्या थंडीत...
कल्याण – शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ६० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, केंद्राने याची किती दखल घेतली हे महत्त्वाचं आहे. शिवसेनेच्या या मोर्चाला पूर्ण पाठिंबा आहे....