नवी दिल्ली – देशातील तीन बड्या बँकांचं विलीनीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. विजया बँक आणि देना बँकेच्या ३ हजार ८९८ शखा बँक ऑफ बडोदामध्ये...
अर्थ
मुंबई – खासगी बँकांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याचं बंधन आता इंडिया पोस्ट ऑफिसनेही सुरू केले आहे. त्यानुसार, पोस्टाच्या खात्यात आता किमान शिल्लक रक्कम म्हणून ५००...
मुंबई-कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा चिखलात रुतलेला गाडा पुन्हा रुळावर येत असताना सरकारी बँकांची थकित कर्जे त्यात मोठा अडथळा ठरू शकतील, असे भाकीत भारतीय रिझर्व...
नवी दिल्ली – लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारचं आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमोडलं होतं. केंद्राच्या तिजोरीत खडखडाट झाला होता. मात्र, आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने जीएसटीतून...
नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटात प्राप्तिकर विभागाने रिटर्न(IT Return) भरण्याची अंतिम मुदत वाढविली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (CBDT) मिळालेल्या माहितीनुसार आता सामान्य नागरिक किंवा...
नवी दिल्ली – भारतात आता सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत. त्यापूर्वीच सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याने या शूभ काळात सोन्यात गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी चालून...
नवी दिल्ली- रिझर्व बँकेने स्थगित केलेल्या कर्जांवरील हप्त्यांच्या व्याजासंदर्भातील निर्णय आता सर्वोच्च न्यायालय उद्या १४ ऑक्टोंबरला जाहीर करणार आहे. या संदर्भातील २४ प्रकरणांवर सुनावणी...
मुंबई – सिंगापूरच्या जीआयसी या गुंतवणूक कंपनीने रिलायन्स रिटेलमध्ये ५,५१२.५ कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची ही गुंतवणूक १.२२ टक्के आहे. गेल्या काही...
मुंबई – आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली (Gold price decreases). ऑगस्टच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात ६८२० रुपयांची घसरण झाली....
नवी दिल्ली – व्होडाफोनवर भारताने लादलेला करदायित्वाविरोधात व्होडाफोननेे खटला जिंकला आहे. हे करदायित्व भारत व नेदरलँडच्या गुंतवणूक कराराचा भंग करणारा आहे असा निर्वाळा आंतरराष्ट्रीय...