नवी दिल्ली – सार्वजनिक बँकांमधील सरकारची हिस्सेदारी ५२ टक्क्यांपर्यंत आणण्याचे सूतोवाच केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केले आहे. त्यामुळे बँकांना दैनंदिन कामकाजात मोकळीक मिळेल, असा केंद्राचा...
नवी दिल्ली -जीएसटीमुळे अनेक छुपे कर रद्द झाले, देशात एकच करप्रणाली अस्तित्वात आली असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पाचे अभिवाचन करताना केले....
नागपूर – मनसेचा महामोर्चा हा भाजप पुरस्कृत होता, अशी टीका सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. घुसखोर पाकिस्तानी आणि बांग्लादेशींविरोधात मनसेने...
नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
मुंबई – पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. तेथील जंगल, वनसंपदा तसेच पर्यावरणाला कुठल्याही वनेतर उपक्रमांमुळे हानी पोहोचू देणार...
मुंबई – सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करण्यासाठी सीबीआय मुंबईत दाखल झाले आहे. त्यामुळे सीबीआयला मुुंबई पोलीस सहकार्य करणार का असा प्रश्न उपस्थित केला...
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांंतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्याने सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांकडून हे प्रकरण...